Browsing the "वैचारिक" Tag

छत्रपती संभाजी – बदलती चित्रे

January 6th, 2017 | by Sandeep Patil

संभाजी महाराजांविषयीचे चुकीचे चित्र दुर्दैवाने इतिहास्कारांच्यात बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाच्या सर्वच साहित्यकृती या गैरसमजाला बळी पडलेल्या आहेत. केवळ गडकऱ्यांच्या अपुऱ्या नाटकातील संभाजी नव्हे ... तर रणजीत देसाईंचा संभाजी, शिवाजी सावंतांचा संभाजी हे सगळे देखील कमी अधिक फरकाने याच चालीचे आहेत


जागतिकीकरण आणि जाती

September 26th, 2016 | by Sandeep Patil

लोक 'मुख्यमंत्री आमच्या समाजाचा पाहिजे होता' वगैरे भोळसट विधाने करतात, तेंव्हा राजकीय अंधश्रद्धा निर्मुलन करायला पण कोणी दाभोलकर हवे होते हे जाणवत राहते


काळा राजा, पांढरा राजा

June 10th, 2016 | by Sandeep Patil

"पंतप्रधान हे एका पक्षाचे पंतप्रधान नसून पूर्ण देशाचे पंतप्रधान असतात आणि त्या नात्याने ते आपल्या पूर्वसुरींचा वारसा पुढे चालवतच असतात", हे पहिले राजकीय तत्व आहे - आणि दुर्द्रेवाने आजच्या बहुतेक राजकीय तत्वचिंतकांच्या कानी हे ओरडून सांगावं लागेल


लक्तरे आणि तोरणे

November 21st, 2015 | by Sandeep Patil

पावसाळ्यात ज्याप्रमाणे आपोआप कुत्र्याच्या छत्र्या (पक्षी मशरुम्स) उगवतात , तद्वतच संभाव्य वादाची कुणकुण लागली की बुद्धीजीवी, तत्वचिंतक, सुजाण नागरिक वगैरे


“महाराष्ट्रभूषण”च्या निमित्ताने

August 27th, 2015 | by Sandeep Patil

पुरंदरे प्रकरणाला पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची. हा वाद काही फार मोठा कडवा वाद म्हणून ओळखला जात नाही , यातून काही जन्माची वैरे वगैरे तयार झालेली नाहीत. काहीसा कडूगोड, बराचसा निरुपद्रवी असे वर्षानुवर्षे या वादाचे सर्वंकष स्वरूप राहिले आहे.


व्यर्थ (न हो) बलिदान

May 1st, 2015 | by Sandeep Patil

जे लोक स्वत:च्या आदर्शासाठी जगतात, त्याच साठी मारतात , त्यांच्या मृत्यूबद्दल देखील लोकांची दिशाभूल करून साधणारे काय साधतात. स्वत:चे व्यक्तिगत स्वार्थ , मते, अट्टाहास हे दुसर्याच्या हौतात्म्यापेक्षा देखील महत्वाचे असतात का


मराठी राजभाषा दिन

February 27th, 2015 | by Sandeep Patil

मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे - ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही


प्रथम क्रमांकाचा मुलगा

October 6th, 2014 | by Sandeep Patil

पहिला क्रमांक ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. आधीच्या पिढ्यांनी तो स्वकष्टाने मिळवला, म्हणून आपल्याला पण तो वारसाहक्काने विनासायास मिळेल असे कुणी समजू नये. उलट आधीच्या पिढ्यांकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ हीच त्यांची शिकवण आहे. ती विसराल तर भविष्य अंधकारमय आहे


अष्टविनायका …

September 6th, 2014 | by Sandeep Patil

वास्तविक एका गाण्यावर पूर्ण लेख लिहिला जावा अशी गाणी अभावानेच आढळतील - पण जी आहेत, त्या मध्ये या गाण्याचा समावेश करावाच लागेल


मदर टंग

May 22nd, 2014 | by Sandeep Patil

माध्यम हे विषय शिकण्यासाठी आहे, की विषय हे माध्यम समजण्यासाठी आहेत



Back to Top ↑